आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतलेले असतो की वेळेचे भान राहत नाही. goals पूर्ण करणे, जबाबदाऱ्या पार पाडणे, प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणे या सगळ्या गोष्टींत आपण पूर्णपणे व्यस्त असतो. यामध्ये काहीच चुकीचे नाही –...
आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतलेले असतो की वेळेचे भान राहत नाही. goals पूर्ण करणे, जबाबदाऱ्या पार पाडणे, प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणे या सगळ्या गोष्टींत आपण पूर्णपणे व्यस्त असतो. यामध्ये काहीच चुकीचे नाही –...
कधी असं झालंय का, की एखादी गोष्ट तुमच्या मनात इतकी अडकून बसते की तुम्ही वर्तमानात जगणंच विसरता?कोणीतरी केलेला अपमान…अपयशी झालेला व्यवसाय…तुटलेलं नातं…किंवा अजून न घडलेल्या गोष्टींची चिंता…शरीर आजमध्ये असतं, पण मन भूतकाळ आणि...
“तुमच्या आयुष्यात सध्या कोणाचा संपर्क जास्त आहे… परिस की गंज?”हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल… पण जरा शांतपणे विचार करा.कारण माणूस ज्या गोष्टींच्या, ज्या लोकांच्या आणि ज्या विचारांच्या सहवासात राहतो… तसाच तो हळूहळू बनत...
सगळ्यात जास्त थकवा कामामुळे येत नाही…तो येतो आपल्या डोक्यात सतत चालणाऱ्या विचारांच्या आवाजामुळे.एकदा शांत बसून बघा… तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून जास्त समस्या प्रत्यक्षात नसतातच. त्या आपल्या मनाने तयार केलेल्या असतात.“लोकं माझ्याबद्दल काय विचार करत...
तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का, की एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त १० मिनिटांसाठी भेटली, पण त्या १० मिनिटांच्या गप्पा एकदम अविस्मरणीय झाल्या?आपण नेहमी ‘लाँग टर्म’ नात्यांच्या मागे धावतो, पण कधी कधी काही क्षणांचा...
कधी असं झालंय का, की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जीवाचं रान केलंय आणि ऐन वेळी सगळं उलटच घडलंय? अशा वेळी आपल्याला संताप येतो, चिडचिड होते किंवा नैराश्य येते. पण विचार करा, जर आपण या...
“तुम्ही शांत आहात म्हणून लोक तुम्हाला कमकुवत समजतात…?पण एक दिवस तुम्ही स्वतःसाठी उभे राहता… आणि अचानक सगळ्यांची वागणूक बदलते!”हे फक्त एखाद्या चित्रपटात घडत नाही…हे आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतं.एका Chinese proverb मध्ये म्हटलं...
एखाद्याने तुमचा विश्वास तोडला की असं वाटतं की काळजाचा एक तुकडाच कुणीतरी कापून नेलाय, बरोबर ना? मनात एकच प्रश्न येतो, ज्या व्यक्तीने आपल्याला आपलंसं केलं, आपण सर्वस्व झोकून ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी आपला...
कधी विचार केलाय का की, जेव्हा कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतं, तेव्हा नक्की काय होतं? ते फक्त काही शब्द नसून तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक प्रचंड मोठी शक्ती असते! आशीर्वाद म्हणजे...
कधी कधी माणूस परिस्थितीमुळे हताश होतो…सध्या अनेक लोक अशा परिस्थितून जात आहेत जिथे काम आहे, पण पैसे अडकले आहेत…क्लायंट येतात, पण deal होत नाही…जबाबदाऱ्या वाढत आहेत…घर, मुलं, आई-वडील, EMI, शाळेच्या फी, आजारपण…आणि या...
उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.
उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.


© 2026 Created with techsavvyamruta