
आपण प्रेमाची कल्पना करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तासनतास चालणाऱ्या गप्पा… लांबलचक मेसेज…रोजचे फोन…”काय करतेस?” आणि “जेवलीस का?” सारखे प्रश्न… पण खरंच प्रत्येक नात्याला शब्दांची गरज असते का? कदाचित नाही. कारण काही माणसं अशी असतात, ज्यांच्यासोबत बसल्यावर बोलण्याची गरजच वाटत नाही. त्यांची उपस्थितीच पुरेशी असते....








