
“तुमच्या आयुष्यात सध्या कोणाचा संपर्क जास्त आहे… परिस की गंज?”हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल… पण जरा शांतपणे विचार करा.कारण माणूस ज्या गोष्टींच्या, ज्या लोकांच्या आणि ज्या विचारांच्या सहवासात राहतो… तसाच तो हळूहळू बनत जातो. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की ते सोनं बनतं…आणि तेच लोखंड सतत ओलीत...










