कधी असं झालंय का, की एखादी गोष्ट तुमच्या मनात इतकी अडकून बसते की तुम्ही वर्तमानात जगणंच विसरता?कोणीतरी केलेला अपमान…अपयशी झालेला व्यवसाय…तुटलेलं नातं…किंवा अजून न घडलेल्या गोष्टींची चिंता…शरीर आजमध्ये असतं, पण मन भूतकाळ आणि...
कधी असं झालंय का, की एखादी गोष्ट तुमच्या मनात इतकी अडकून बसते की तुम्ही वर्तमानात जगणंच विसरता?कोणीतरी केलेला अपमान…अपयशी झालेला व्यवसाय…तुटलेलं नातं…किंवा अजून न घडलेल्या गोष्टींची चिंता…शरीर आजमध्ये असतं, पण मन भूतकाळ आणि...
सगळ्यात जास्त थकवा कामामुळे येत नाही…तो येतो आपल्या डोक्यात सतत चालणाऱ्या विचारांच्या आवाजामुळे.एकदा शांत बसून बघा… तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून जास्त समस्या प्रत्यक्षात नसतातच. त्या आपल्या मनाने तयार केलेल्या असतात.“लोकं माझ्याबद्दल काय विचार करत...
कधी असं झालंय का, की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जीवाचं रान केलंय आणि ऐन वेळी सगळं उलटच घडलंय? अशा वेळी आपल्याला संताप येतो, चिडचिड होते किंवा नैराश्य येते. पण विचार करा, जर आपण या...
एखाद्याने तुमचा विश्वास तोडला की असं वाटतं की काळजाचा एक तुकडाच कुणीतरी कापून नेलाय, बरोबर ना? मनात एकच प्रश्न येतो, ज्या व्यक्तीने आपल्याला आपलंसं केलं, आपण सर्वस्व झोकून ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी आपला...
कधी कधी माणूस परिस्थितीमुळे हताश होतो…सध्या अनेक लोक अशा परिस्थितून जात आहेत जिथे काम आहे, पण पैसे अडकले आहेत…क्लायंट येतात, पण deal होत नाही…जबाबदाऱ्या वाढत आहेत…घर, मुलं, आई-वडील, EMI, शाळेच्या फी, आजारपण…आणि या...
उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.
उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.


© 2026 Created with techsavvyamruta